पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Inner Balance काय असते

इमेज
          क्लेब्यं मा स्म गमः पार्थ नेतृत्त्तव्य्युपपद्धते/           क्षुद्रम  दद्द्य्दौर्ब्ल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप//  असे  भगवद्गीतेच्या  दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे.याचा अर्थ आहे की,अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, हे भगवान या युद्धभूमीवर माझ्यासोबत लढायला कोण कोण आले आहेत हे मला पाहायचे आहे. तेव्हा माझा हा रथ  युद्धभूमी च्या मधोमध  घेऊन चला, जेणेकरून मला माझे  विरोधी सगळे स्पष्टपणे  दिसतील. तेव्हा सारथी असलेल्या  श्रीकृष्णाने रथाला युद्धभूमीवर मधोमध  घेऊन जातात. तर अर्जुनाला त्याच्यासमोर युद्धभूमीवर सगळे त्याचे आप्तेष्ट दिसतात. तेव्हा अर्जुनासारखा सर्वोत्कृष्ट  धनुर्धारी घायाळ होतो, व्याकूळ होतो, भावनावश होतो आणि रडायला लागतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना (क्लेब्यम)असा नपुसंकासारखा करू नकोस तुझ्यासारख्या सर्वोत्कृष्ट क्षत्रियाला हे  शोभत नाही.हे अर्जुना, तू युद्धभूमीवर आहेस तुझ्या समोर जे कोणी असतील ते सगळे आता तुझे शत्रू आहेत. तू लढ.तू  अस...

ध्येयापर्यंत पोह्चवणाऱ्या जबरदस्त ३ गोष्टी

इमेज
              भोगऐश्वर्याप्रसक्तानां तयापह्रतचेतसां/      व्यासायित्मिका  बुद्धिः समाधो न  विधीयते/                                - भगवद्गीता      असे भगवद्गीतेत म्हटले आहे.जो व्यक्ती भोग आणि ऐश्वर्य याच्याशी attach होत जातो, तो समाधीत कधीच विलीन होत नाही.समाधीत म्हणजेच त्याच्या निश्चित अशा ध्येयापर्यंत,मग तो मध्येच भटकला जातो.थोडे यश प्राप्त झाले की, तिथेच त्याचे मार्ग संपतात.आता सर्व सुख प्राप्त केल्याची feeling त्याला समाधानी बनवते.माझ्याजवळ पैसा, गाडी, प्रसिद्धी,bankbalance सगळे काही आता मला मिळाले.आता मिळालेला पैसा  कसा वाया घालणार यावर जास्त लक्ष द्यायला सुरुवात होते आणि त्यामुळे अनेक वाईट संगतीत लागतो,व्यसनाधीनता वाढते.आणि एकूणच ध्येयापासून तो दूर भटकतो आणि कुठेतरी त्याचा मार्गच बदलतो.तुम्ही पण असे अनेक खेळाडू पाहिले असतील तुमच्या आजूबाजूला.खेळाडूच नाहीतर अशा अनेक व्यक्ती ज्या थोड्याश्या यशाला भुरळून वाहत जातात.मग नक्कीच ...

ह्या जबरदस्त ५ गोष्टी तुमच्या मनातील ऑलिम्पिकची भीती दूर करतील

इमेज
          भिती मृत्यूला रोखू शकत नाही ,ती आयुष्याला रोखते.              महाभारताचे महायुध्द लवकरच सुरु होणार होते.युद्धाचे ढग जमले होते,घोडे फुरफुरत आपल्या टापा जमिनीवर आपटत असताना, हजारो योद्ध्यांची  बोटं आपापल्या तलवारींच्या मुठीभोवती आवळली गेली होती.पण आपला नायक अर्जुन मात्र गलितगात्र झाला होता.कारण युद्धाच्या दोन्ही बाजूना त्याचे कुटुंबीय आणि मित्र होते,आणि त्यांच्यापैकी अनेकजण त्या महायुद्धात मरण पावणार होते.       भूमीवरच्या सर्वाधिक बुद्धिमान महायोध्द्यांपैकी  एक असलेल्या अर्जुनाने हातातील धनुष्य खाली टाकून दिले.एका महायोध्याच्या भयग्रस्तेतून अशाप्रकारे युद्धभूमीवर भगवद गीता अवतरली.अर्जुन हा पृथ्वीवरचा सर्वाधिक बुद्धिमान धनुर्धारी होता,तरीही भीतीमुळे त्याच्या क्षमतांशी असलेले त्याचे  नातं तो पूर्णपणे गमावून बसला होता.           आपल्याही बाबतीत नेहमी असेच घडते. आपल्यात खूप मोठ्या स्पर्धा पार पाडण्याची ताकद असते ,पण भीतीमुळे आणि चिंतेमुळे आपल्या क्षमतांपासून आपण ...

ऑलीम्पिकसाठीचा Mindset

इमेज
      काहीजणां मध्ये खूप InBorn Qualities असतात.आणि काहीजण खूप Talented असतात. त्या qualities त्यांच्यात जन्मतःच असतात. अशी बरीचशी वाक्य तुम्हाला पण कानी पडत असतील किंवा तुमच्याच तोंडून जात पण असतील. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. तुम्हाला आठवतय आपले मेजर ध्यानचंद, हे काही InBorn खेळाडू नव्हते.त्यांनी फौज मध्ये भरती झाल्यावर हॉकी खेळायला सुरुवात केली.आपण त्यांना हॉकीचे जादुगार म्हणतो.आपल्याच देशाने नव्हे, तर इतर देशांनीही त्यांना हॉकीचे जादुगार म्हणले आहे.आणि त्यांचे चाहते इतर देशांमध्ये ही आहेत.१९२८ ते १९३६  अशी  तीन -तीन गोल्ड मेडल आपल्या देशाला मिळवून दिली.आणि हॉकीचे एक महान खेळाडू ठरले.   मी एका पुस्तकात वाचले होते,जन्मापासून आपल्यात कोणतेच गुण नसतात. तर ते केवळ Training आणि Experience ने आपण प्राप्त करू शकतो. Elon Musk यांचेच उदाहरण घेऊया.प्रती सेकंदाला करोडो रुपये कमावणारे Elon Musk. यांनी जगाला MARS वर जाण्याची स्वप्ने दाखवली. ते हे टॅलेंट जन्मताच घेऊन आले होते का ?...

ह्या जबरदस्त २५ गोष्टी तुमच्या मनात महिलाबद्दल आदर निर्माण करतील भाग : ४

इमेज
   मला आठवते, मी लहान असताना Air Rifle Shooting या खेळामध्ये  अभिनव बिंद्रा  हा खेळाडू खूप छान खेळतो आणि त्याने अनेक मेडल्स पण मिळवली आहेत.Olympics सारख्या स्पर्धांमध्ये त्याने गोल्डमेडल पण मिळवले आहे.आणि अभिनव बिन्द्रा चे नाव खूप गाजले होते.पण महिला खेळाडू बाबत मी कधी असे ऐकलेले मला आठवत नाही माझ्या लहानपणी.          किंबहुना क्रिकेट,कब्बडी,बास्केटबॉल,व्हॉलीबॉल,कुस्ती वगेरे खेळ म्हणल, तरीही  केवळ पुरुष खेळाडूंचीच नाव लोकांच्या तोंडून मी ऐकलेली आहेत.मुली पण खेळ खेळतात हे मला लहानपणापासून माहित नव्हते किंवा महिला खेळाडूंची नावे पण मला अजून माहित नाहीत.आपली पण माझ्यासारखीच परिस्थिती  आहे का ? आपण माझ्या या ब्लॉगचा भाग १ , भाग,2,  आणि भाग३, वाचलेला आहे.ह्या तिन्हीही भागामध्ये मी महिला खेळाडूच्या समस्या,सद्यस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे.आणि त्यावरील उपाय पण सांगितले आहेत.तुम्ही जर पहिले तीन भाग वाचले नसतील तर,नक्की वाचा. भाग :१,भाग :२,भाग :३ हे निळ्या शाहितीलअक्षरावर क्लिक केलात तर तुम्हाला माझे तिन्हीही ब्लॉग दिसतील ते नक...

ह्या जबरदस्त २५ गोष्टी तुमच्या मनात महिला खेळाडूंबद्दल आदर निर्माण करतील भाग : ३ .

इमेज
Finally, मी माझ्या ब्लॉगचा भाग ३ प्रकाशित करत आहे. अगोदर आपण या ब्लॉगचा भाग -१ आणि भाग -२ वाचलेला आहे.जर वाचला नसेल तर नक्कीच वाचून घ्या.           क्रिकेट म्हणाले की,आपल्याला आपल्या कॉम्पुटर,किंवा टीवी  स्क्रीनवर सचिन तेंडुलकर च दिसतो.आपण महिला खेळाडू ही क्रिकेट प्लेयर असतात ,ही गोष्ट आपल्या मनात पण येत नाही किंवा आपण तसा विचार पण करत नाही. महिला खेळाडूना पण पुरुष खेळाडूंसारखे महत्व द्यायला हवे.त्यासाठीच  मी हा ब्लॉग लिहिला  आहे.        नमस्कार ,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympic मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.       ऑलिम्पिक मध्ये आपल्या मुलीना संधी मिळवून द्यावी, असे वाटत असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकते.कारण जास्तीत जास्त प्रमाणात महिला खेळाडू निर्माण व्हाव्यात, यासाठी सतत प्रयत्न करत आहे. मी एक महिला आहे म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकते.    १)Job  Security : महिला खेळाडूंना जॉब सिक्युरिटी खूप कमी आहे. त्या मानाने पुरुष खेळाडूंना नोकरी...