पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दानाची पवित्र भावना

इमेज
  मुद्गल नावाचे ऋषी एका जंगलात राहत आणि दर १५ दिवसाला शेजारील गावात जाऊन भिक्षा मागून आणीत असत. दर १५ दिवसातून एकदा १०० ते १५० ऋषीमुनींना बोलावून अन्नदान करीत असत. आणि ह्या सगळ्यातून जेवढे अन्न शिल्लक राहील तेवढ्यावरच आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असत. एकदा पंधरा दिवसानंतर दुर्वाषा ऋषी येतात आणि त्यांचे १५ दिवसांचे शिल्लक राहिलेले अन्न संपवून जातात. असे ५ ते ६ वेळा ते ऋषी दर १५ दिवसानंतर यायचे आणि शिल्लक राहिलेले सगळेच अन्न संपवून जायचे. त्यामुळे मुद्गल ऋषीच्या घरच्यांना भूकेलेच राहावे लागायचे. तरीही मुद्गल ऋषींचा चेहरा हा प्रसन्नचित्त, शांत दिसायचा. चेहर्यावर कुठलाच रागाचा, त्रासाचा भाव नव्हता. दुर्वाषा ऋषीलाही आश्चर्य वाटले.  साधारणतः माणसाची जीभ हि खूप हावरट असते. जिभेला आतमध्ये ओढायचे कमी पडले की त्याचा इफेक्ट आपोआप चेहऱ्यावर होतो आणि माणसाच्या भावना पण बदलतात. पोटाची भूक ही माणसाची वर्तणूक बदलवते. परंतु दुर्वाषा ऋषिवर कोणताच परिणाम झाला नव्हता. कारण आपले मन आणि जिव्हा ह्यावर त्यांनी नियंत्रण ठेवले होते.   थोडक्यात तुम्ही कोणत्या भावनेने दान करता तशीच प्रचीती तुम...